मोबाईल खाली ठेव... जास्त वेळ टीव्ही बघू नको.. असं आपण रागवून म्हणतो..पण त्याचा पर्याय म्हणून आपण त्यांच्या आवडीचं असे काहीतरी द्यायला हवे आहे. मुलांना दिशा दाखवायला हवी आहे. संस्कार शिबिरात मुलांना जरूर पाठवा. पण हे लक्षात ठेवा की खरे संस्कार घरातच होतात.